महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा
मुंबई | १५ सप्टेंबर २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी, १५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि विविध शासकीय योजनांच्या मूल्यांकनाशी संबंधित सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. १) सहकारी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची … Read more