Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Warning signs in the state for the next 4 days; Heavy rain likely to cause major damage ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे पुढील चार दिवस अति-धोक्याचे संकेत देण्यात आले आहे.
पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे नागरिकांची गैरसोय होईल , याकरीता सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्राचा परिसरात अतिवृष्टी सह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
या दरम्यान वीजांच्या गडगडांसह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . आपत्कालीन स्थितीमध्ये 24 x 7 कार्यरत असणारी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून , 022-22027990 / 022-22794229 अथवा 022-22023039 व मोबाईल क्रमांक 9321587143 असे आपत्कालिन नंबर कार्यन्वित करण्यात आले आहेत .
राज्यात या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता : दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यातील मुंबई उपनगर , ठाणे , पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच अमरावती विभाग , अकोला जिल्हा मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !