Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Warning signs in the state for the next 4 days; Heavy rain likely to cause major damage ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे पुढील चार दिवस अति-धोक्याचे संकेत देण्यात आले आहे.
पुढील चार दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे नागरिकांची गैरसोय होईल , याकरीता सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस म्हणजेच दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यांमध्ये राज्यातील कोकण , मध्य महाराष्ट्राचा परिसरात अतिवृष्टी सह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : पुणे पालिका प्रशासन अंतर्गत 169 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
या दरम्यान वीजांच्या गडगडांसह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . आपत्कालीन स्थितीमध्ये 24 x 7 कार्यरत असणारी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून , 022-22027990 / 022-22794229 अथवा 022-22023039 व मोबाईल क्रमांक 9321587143 असे आपत्कालिन नंबर कार्यन्वित करण्यात आले आहेत .
राज्यात या भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता : दिनांक 21 ऑगस्ट पर्यंत राज्यातील मुंबई उपनगर , ठाणे , पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . तसेच अमरावती विभाग , अकोला जिल्हा मध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025